Wednesday, August 20, 2025 12:46:41 PM
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-20 18:15:21
विरोधी पक्षांचे नेते ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते. त्यानंतर आज किरेन रिजिजू यांनी पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे.
2025-06-04 14:15:08
दिन
घन्टा
मिनेट